#होळी_पौर्णिमा" #Holi_Pornima #होलिकोत्सव #Holikostov #धूलिकोत्सव #Dhulikostva #रंगोत्सव #Rangostva #रंगपंचमी #Rangpanchami #होलिकादहन" #Holikadahan #शिमगा" #Shimga "#हुताशनी_महोत्सव" #Hutashani_mahostva #वसंतोत्सव" #Vasantosva ‘#शिमगा’ #Shimga #फाल्गुनोत्सव" #Falgunostva
# होळी
संपूर्ण भारतामध्ये
विशेषत : उत्तर भारतामध्ये अतिशय
उत्साहाने साजरा होणारा सण
आहे . या सणाला
"# होळी _ पौर्णिमा " असेही संबोधले जाते .
# होलिकोत्सव , # धूलिकोत्सव आणि # रंगोत्सव
म्हणजे होळी , धूळवड
व # रंगपंचमी अशी
या उत्सवाची स्थाननिहाय
विभागणी होते तर
काही ठिकाणी एकत्रितरीत्या
तो साजरा होतो .
फाल्गुनी पौर्णिमा या दिवसापासून
पंचमीपयर्त
या ५ - ६ दिवसांत कुठे दोन
दिवस तर कुठे
पाच दिवस हा उत्सव
साजरा केला जातो . भारतातल्या वेगवेगळ्या भागांत
फाल्गुन पौर्णिमेला एक #लोकोत्सव
मोठ्या उत्साहात साजरा होतो .
ह्या उत्सवाला "#होलिकादहन "
किंवा "होळी ", "#शिमगा ", "#हुताशनी _महोत्सव ","#दोलायात्रा ",
"कामदहन " अशा वेगवेगळ्या
संज्ञा आहेत . फाल्गुन महिन्याच्या
शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या
ह्या लोकोत्सवाला "#फाल्गुनोत्सव ",
आणि दुसऱ्या दिवशी
सुरू होणाऱ्या वसंत
ऋतूच्या आगमना निमित्त "#वसंतागमनोत्सव "
किंवा "#वसंतोत्सव " असेही म्हणण्यात येते .देशीनाममाला या ग्रंथात
हेमचंद्र याने याला
सुग्रीष्मक असे नाव
दिले आहे .यातूनच
‘शिमगा ’ असा अपभ्रंश
तयार झाला असावा
. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा
म्हणून काही लाकडे
मंत्रोच्चारात जाळण्यात येतात , आणि
पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा ' मारत
लोक प्रदक्षिणा घालतात .
होळी नंतर ५
दिवसांनी रंगपंचमी हा सण
साजरा केला जातो .होळीचे
महत्त्व होळी मनुष्याला
मनातील वाईट विचारांना
होळीप्रमाणे आगीत जाळून
राख करावी अशी
कल्पना आहे . त्यामुळे
आपले मन निर्मळ
व्हावे अशी अपेक्षा
असते . होळीच्या दुसऱ्या दिवशी
वसंतोत्सवाचा प्रारंभ होतो . यात
वाळलेली पाने आणि
लाकडे एकत्र करून
जाळणे हाच होळीचा
उद्देश आहे . पण
या हल्लीच्या काळात
किमती लाकडे जाळून
होळी साजरी करतात
. दुसऱ्या दिवशी होळीच्या अग्नीत
गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा
आहे . या दिवसात
गव्हाचे पीक तयार
होते हे त्यामागील
कारण असू शकते .
नवीन पीक अग्नी
देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा
आहे . होळीच्या दुसऱ्या
दिवशी धुलिवंदनाचा सण
साजरा केला जातो .
याला धुळवड असेही
म्हणतात . एकमेकांना गुलाल लावून
रंगांची उधळण करणे ,
सर्वांनी एकत्र येणे , बंधूभाव
आणि एकतेचे प्रतीक
म्हणून याकडे पहिले जाते .
या दिवशी लोक
आपसातील भेदभाव , भांडण , गरिबी -श्रीमंती विसरून एकत्र
येतात . होळीचे मानसिकदृष्ट्या देखील
महत्त्व आहे . लोकांच्या
मनात बऱ्याच प्रकारचे
मनोविकार लपलेले असतात .ते
समाजात भीतीने किंवा शालीनतेमुळे
प्रकट होऊ शकत
नाहीत . होळीच्या दुसऱ्या दिवशी
ते सगळे बाहेर
काढण्याची संधी असते .
होळीच्या दिवशी शिव्या देणे
हा सुद्धा त्याचाच
एक भाग आहे . थंडी
गेली असून गरम
पाण्याने स्नान करण्याचा ऋतू
संपला . आता थंड
पाण्याने स्नान करू शकता
असे सांगतही होळी
येते . यानंतरची रंगपंचमीही
सृष्टीचा नवा रंग
दर्शवणारी असते . भारतीय
होळीचे ऐतिहासिक चित्र लहान
मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका ","ढुंढा ", "पुतना " ह्यांसारख्या राक्षसींच्या
दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या
परंपरेचा शोध काही
लोक घेतात . (एका
पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीच
ाश्रीविष्णूदेवाने वध केला
होता . होलिकेलावर होत
की तिला अग्नि
जाळू शकणार नाही ,
परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी
त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुडांत
प्रवेश केला व
प्रल्हाद बचावला व होलिकेचे
दहन झाले ) "मदनदहना "च्या कथेत
ह्या उत्सवाची परंपराही
काही लोक सांगतात .विद्वानांच्या मते हा
उत्सव प्राचीन अग्निपूजनपरंपरेचा
आविष्कार आहे . होळीच्या
सणाचे आज सगळीकडे
प्रचलित असलेले स्वरूप पाहिले
तर लक्षात येते
ते असे की
हा सण मुळात
लौकिक पालळीवरचा असावा .
आजच्या लोकोत्सवात "होलिकोत्सव "
(होळी ), "धूलिकोत्सव "धूळवडआणि "रंगोत्सव "रंगपंचमीहे तीन मुख्य
पदर उठून दिसतात .
जडवाद आणि भोगवाद
ह्यांना जाळून , त्यांची धूळवड
करून आयुष्यातल्या आनंदाचा
रंगोत्सव साजरा करायचा किंवा
समाजातल्या असद्वृत्ती भस्मसात करून
त्यांच्या नावाने "शिमगा " करत
सदवृत्तींचा जयघोष करायचा हा
उत्सव आहे . कोकणातील
शिमगोत्सव / होलिकोत्सव कोकणात विशेषतः
रत्नागिरीजिल्ह्यात शिमगा हा सण
अधिक मोठ्या प्रमाणात
साजरा होतो . तिथे
हा सण सुमारे
५ ते १५
दिवस असतो . प्रथेप्रमाणे
फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य
दिवस असतो .पालखी
व मुख्य #विधी
यामध्ये मुख्य काम म्हणजे
ग्रामदेवतेची पालखी सजवून त्यात
रुपे (देवीच्या उत्सवमूर्ती )
ठेवून पालखी देवळातून
सहाणेवर आणणे . सहाण ही
जागा मुख्यत्वेकरून गावातील
चावडी असते . तर
गावदेवीचे देऊळ हे
दूर जंगलात असते .
तर पालखी सजवून
ढोल -ताशाच्या गजरात
सहाणेवर आणायची ती होळीच्या
दिवशी संध्याकाळी . त्यानंतर
पालखी नाचवण्याचा कार्यक्रम
सुरू होतो .त्यानंतर
रात्री आंब्याच्या किंवा सुरमाडाच्या
झाडाची होळी तोडून
आणणे . हे काम
जिकिरीचे आणि जबाबदारीचे
असते . प्रसंगी सुमारे
५० ते ७०
फूट उंचीचे , अंदाजे
१५ वर्षे वयाचे ,
आणि सुमारे १२००
ते १५०० किलो
वजनाचे झाड तोडून
ते गावकरी खांद्यावरून
नाचवत सहाणेवर पालखीसमोर
आणून उभे करतात .
हे सगळे होईपर्यंत
पहाट होते . मागच्या
वर्षीच्या होळीचा जो खुंट
ज्या खड्ड्यात शिल्लक
असतो , तोच खड्डा
मोठा खणून त्यात
होळीसाठी आणलेले झाड उभे
करतात ,व त्याभोवती
गवत रचून मग
पालखी प्रदक्षिणा होते ,
आणि मग #होम
जाळला जातो . गावातील
नवीन जोडपी या
होमात नारळ देतात .गार्हाणे , खुणा काढणेदुसर्या
दिवशी गावकरी परत
सहाणेवर जमतात . तिथे होळीच्या
शेंड्याखाली सगळं गाव
उभा राहून ~गार्हाणे
~ नावाचा कार्यक्रम होतो ,ज्यात
मागच्या वर्षीचे नवस फेडणे
आणि यावर्षी नवीन
नवस करणे असा
प्रकार असतो . त्यानंतर बैठक (गावची सभा ) असते ,
ज्यात महत्त्वाच्या विषयांवर
चर्चा होते .त्यानंतर
तिसर्या दिवशी पालखीने खुणा
काढणे हा #कार्यक्रम
असतो , यामध्ये गावचा
गुरव आदल्या रात्री
एक नारळ सहाणे
समोर पटांगणात जमिनीत
लपवून ठेवतो . तो
नारळ पालखी हुडकून
काढते . हा कार्यक्रम
पाहण्यासाठीही गर्दी होते .समारोप
त्यानंतर #सत्यनारायणपूजा आणि भजन
व रात्री गावचे
खेळे -नमन हालोक
नृत्यप्रकारअसतो . काही ठिकाणी
पालखीनृत्य स्पर्धा ही असतात .
त्यानंतर पुढील दिवसात पालखी
घरोघरी दर्शन देते . याचा
समारोप काही ठिकाणी
शिंपणे या कार्यक्रमाने
तर काही ठिकाणी
देवीचा दिवट्या #गोंधळ घालून
होते .रंगपंचमीफाल्गुन
कृष्ण पंचमी या तिथीला
रंगपंचमीहा सण साजरा
केला जातो .धुलीवंदना
पासून सुरू होणाऱ्या
वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस
पूर्ण होतात . #होळी
#Holi #होळी _पौर्णिमा " #Holi_Pornima #होलिकोत्सव #Holikostov #धूलिकोत्सव
#Dhulikostva #रंगोत्सव
#Rangostva #रंगपंचमी
#Rangpanchami #होलिकादहन "
#Holikadahan #शिमगा "
#Shimga "#हुताशनी _महोत्सव " #Hutashani_mahostva #वसंतोत्सव " #Vasantosva ‘#शिमगा ’ #Shimga #फाल्गुनोत्सव " #Falgunostva
No comments:
Post a Comment